पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशी गायीचे महत्व

 देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख. भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे

मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?

इमेज
  *एका सोनाराचा दाबलेला इतिहास....* ब्राह्मणद्वेषापायी आपल्या शाळेत कोणीतरी फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असे शिकवले जाते आणि खरा इतिहास लपवला जातो. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन  गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रति

दिमाग की मोमबत्ती जलाव

 🕯दिमाग की मोमबत्ती जलाव🕯 "मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण ख्रिसमस साजरा करा असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. किती हा वैचारिक गोंधळ.🤥 मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे "फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते" किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात. मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच. मेणबत्तीमुळे खूप प्रदूषण होत

दिमाग की मेणबत्ती जलाव

*🕯दिमाग की मेणबत्ती जलाव🕯* *"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे* गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण *ख्रिसमस साजरा करा* असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. *किती हा वैचारिक गोंधळ.🤥* मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे *"फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते"* किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? *वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.* मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. *शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.* मेणबत्तीमुळे खू

मोदी कोण आहेत?

 .       *मोदी कोण आहेत ?* { अमेरिकन प्रसिद्ध वृत्तपत्र  न्यूयॉर्क टाइम्स मधील संपादक-लेखक जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद .}                 ====== या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे, कारण, त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी  एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर  त्याचा उपयोगही केला आहे.  यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो.  या व्यक्तीला ,भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे.  जर या व्यक्तीला थांबवले नाही,  तर भविष्यात असे होईल.. की  एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात  भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल .  तो एका विशिष्ट रणनीतीसह  मार्गक्रमण करीत आहे.. आणि  त्याची रणनीती त्याला काय करायचे आहे.. हे कोणालाही समजत नाही.  त्याच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे  एक खतरनाक राष्ट्रवादी देशभक्त लपलेला आहे.  तो जगातील सर्व देशांचा उपयोग  भारताच्या हितासाठी करीत आहे. अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध नष्ट करून , व्हिएतनामसारख्या त्यांच्या शत्रूंशी,  मैत्री करुन..  आशियातील वर्चस्व संपुष्टात आणेल आणि  आता मोदी चीनच्या विरोधात 

प्राविडंट फंड अनक्ल्मेड खाते

 ₹585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा- । आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात। फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात-"मोदी सरकारने हि इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली।" निलकेणी हि राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत। त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे। देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून हि किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही। हि रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज), म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक। सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे *चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही!  मोदींनी सगळीकडे आधार जोडणी करून ह्यांची पुरती नाकाबंदी करून टाकलीय। आज देशातील 100 कोटी लोक आधारने जोडले गेलेत। शिवाय 50 कोटी लोक बँकांशी आधारने जोडले गेलेत। त्यामुळे सरकारने सबसिडीच्या रुपात तब्बल 75 हजार कोटी जनतेच्या खात्यात जमा केलेत, हा डिजिटल इकॉनॉमिमधला विश्व विक्रम आहे। नंदन न

योगी नरेंद्र मोदी?

  एक दुर्लभ व अद्भुत योगा। हमारे युवा प्रधान मंत्री श्री नरेन्द्रभाई मोदी का जवानी का योगा करते हुए एक अतीदुर्लभ विडीयो देख कर आपभी चकीत हो जायेंगे।     ======================================== या पोस्टला उत्तर सावधान! योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा योगासने करतानाचा 1938 सालचा व्हिडीओ नरेंद्र मोदींचा तरुणपणीचा व्हिडीओ म्हणून भक्त लोकांकडून फिरवला जात आहे. त्यावेळी मोदींचा जन्मही झाला नव्हता.  नेहमीच्या सवयीप्रमाणे संघी कंपूने खोट्या व्हिडीओचा सहारा घेतला आहे. सोबत लिंक पाठवत आहे. या लिंकवरील मूळ व्हिडीओ सर्वांनी पाहून घ्यावा.  https://www.youtube.com/watch?v=lmOUZQi_6Tw

ज्यो बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश हिंदू मंत्रोच्चारात?

  अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करण्यापूर्वी भारतीय श्लोकानी सुरुवात करण्यात आली....         आपल्या कडच्या बांडगुळांना दाखवा. यालाही अंधश्रद्धा म्हणून हीनवणार का? ===================================================== या पोस्टला उत्तर धर्मांध लोकांनी सुरुवातीपासूनच खोटेपणाचा आधार घेतला आहे. कोणत्याही धर्माचे धर्मांध लोक याला अपवाद नाहीत. अलीकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर त्यांच्या खोटेपणाला सीमाच राहिली नाही. कुठलेही फोटो आणि कुठलेही व्हिडीओ कुणाच्याही नावे खपवण्याची त्यांनी जणू मोहीमच उघडली आहे. आता या व्हिडीओमध्ये त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारतीय मंत्रोच्चाराच्या गजरात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्याचे निर्देशित केले आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. कारण ज्यो बायडेन यांनी अजून व्हाईट हाऊसमध्ये राहायला गेलेलेच नाहीत. त्यांची निकालाची अधिकृत प्रक्रिया अजून पूर्ण झालेलीच नाही. २० जानेवारी रोजी ते शपथ घेणार आहेत. तोवरच खोटारड्या धर्मांध लोकांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये पोचवले देखील!!  मग वरील व

विक्रम साराभाई आणि भगवद्गीता

🕉📚📖🌸🙏🏻😔🕉 ☸ एक घडलेली  गोष्ट...    ♻ १९७९ सालची सत्यघटना . सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.  त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. पुढे मोठ्या तुसडेपणाने  - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने

फटाके आणि व्यायाम

इमेज
या इमेजला उत्तर खालील इमेजमध्ये  

प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते?

प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस! मला ही आश्चर्य वाटले. काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला!*  गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे. आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे.  तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा. वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांचा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज किती अचुक होता! *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे!* *गर्व असु द्या, हिंदुसंस्कृतीत जन्म झाल्याचा...!* *।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।*  *खूप इंटरेस्टिंग आहे ना?* या बुद्धिभेद करणाऱ्या भ्

इस्कॉन के प्रचारक अमोघ लीला प्रभु द्वारा जारी वीडीओ क्लिप का जवाब

*सनातन धर्म का मज़ाक उड़ाए जाने पर इस्कॉन के प्रचारक अमोघ लीला प्रभु द्वारा जारी वीडीओ क्लिप का जवाब:* 1) प्रचारक कहते हैं की भारत के अंदर धर्म की शिक्षा, एज्यूकेशन सिस्टेमैटिकली प्रेझेंट नहीं किया जाता। भारत का हिन्दू इस लिए हिन्दू है की उस ने हिन्दू परिवार में जन्म लिया। उसे गीता, वेद, उपनिषद आदि के बारे में पता नहीं रहता इस कारण अपना धर्म, संस्कृति कितनी गौरवशाली है इस का पता नहीं होता और कोई भी आकर उसे उल्लू बना देता है। *लेकिन ये प्रचारक ये नहीं बताते की इस में क्या गौरवशाली है? आज की तारीख में ये गीता, वेद, उपनिषद आदि कितने समयोचित हैं? आज इसे पढ़कर किसे क्या लाभ होगा? जिस संस्कृति में और धर्म में छुआछूत जैसी घिनौनी और इंसानियत को शर्मसार करने वाली प्रथा है, जाति-आधारित उंच-नीच भेदभाव है, महिलाओं का स्थान केवल शूद्र और पशु जैसा है (ढ़ोल, गँवार, शूद्र पशु नारी, ये सब ताड़न के अधिकारी: तुलसीदास), ऐसा धर्म और संस्कृति गौरवशाली कैसे हो सकती है? इस पर प्रचारक सुविधाजनक मौन साधे हुए हैं। ऐसी संस्कृति पढ़ाने वाले ग्रंथ ना ही पढे तो अच्छा है।*  2) प्रचारक कहते हैं की हमारे यहाँ पहले गुरुकुल हु

केदारनाथ मंदिराबाबतची दिशाभूल

मूळ पोस्ट    *केदारनाथ मंदिर* *एक न उलगडलेल कोडं !* *(जरा विचार करा)* केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.  केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.  ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.  ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.  *केदारनाथ मंदिर* ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिक

देवळांचे छद्मविज्ञान- अध्यात्म आणि सायन्स

 पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही) अध्यात्म आणि सायन्स          !! श्री !! देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.  त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू. 1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........ ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पव

ग्रह आणि राशी यांची खोटी भीती

ग्रह आणि राशी यांची खोटी भीती : –य.ना.वालावलकर     आपली सूर्यमाला आहे. तिला ग्रहमाला असेही म्हणतात. या मालेत सूर्य हा एकच तारा आहे. त्याच्या प्रकाशात मालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू्, चमकतात. सूर्याभोवती फिरतात.        चंद्र स्वत:भोवती, पृथ्वीभोवती आणि पृथ्वीसोबत सूर्याभोवती फिरतो. सर्व उपग्रह असेच फिरतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे महासागर, पर्वत, वृक्ष, इमारती, प्राणी, पशु-पक्षी सर्व सूर्याभोवती फिरतात. आकाशात उडणारे विमानही सूर्याभोवती फिरत असतेच. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून असे ग्रह आहेत.       कुंडलीतील ग्रह :-  सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, हर्षल, प्लुटो, राहू आणि केतू. खरेतर सूर्य तारा. चन्द्र उपग्रह. राहू-केतू हे काल्पनिक बिंदू. असे हे ज्योतिषांचे बारा ग्रह !      खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून अंतरे (किलो मिटर) :--- (1)चंद्र :- 40 लक्ष..(2)सूर्य:- 15 कोटी..(3)बुध:- 10 कोटी..(4)शुक्र :- 5 कोटी ..  (5)मंगळ:- 8 कोटी..(6)गुरू:- 65 कोटी..(7)शनी :- 130 कोटी .. (8) हर्षल:- 270कोटी..(9)नेपच्युन:- 440 कोट