पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महामृत्युंजय मंत्र

वैज्ञानिकों ने माना महामृत्युंजय मंत्र सबसे शक्तिशाली इस पोस्ट को जवाब : 1) बिहार स्थित दुनिया के पहले योग विश्वविद्यालय को ‘बिहार योग भारती’ कहा जाता है। यह डीम्ड विश्वविद्यालय है। असल में यह योगा पढ़ाने वाला आश्रम है। 2) इस विश्वविद्यालय की वेबसाइट जाँचने पर महामृत्युंजय मंत्र पर क्वान्टम मशीन द्वारा किए अनुसंधान के बारे कुछ भी जानकारी दिखाई नहीं दी। 3) यद्यपि महामृत्युंजय मंत्र पर क्वान्टम मशीन द्वारा अनुसंधान किया गया है यह सच भी मान लिया जाये, तो कुछ सवाल उठते है: - इस अनुसंधान में कौन से 50 विश्वविद्यालयों के कौन 500 वैज्ञानिक शामिल हुए। - इस अनुसंधान की वीडियो रिकार्डिंग उपलब्ध नहीं है। - इन वैज्ञानिकों ने जो अनुसंधान किया है, उस का पेपर अंतर्राष्ट्रीय वैज्ञानिकों के समक्ष जांच हेतु उपलब्ध कराया गया है या नहीं इस पर कुछ भी लिखा हुआ नहीं मिलता। कोई भी अनुसंधान अंतर्राष्ट्रीय स्तर पर जब तक मान्यता नहीं मिलती तब तक मान्य नहीं माना जाता। - महामृत्युंजय मंत्र में सर्वाधिक ऊर्जा है यह कहा गया है। लेकिन इस तथाकथित ‘सकारात्मक’ ऊर्जा का स्वरूप क्या है यह बताया नहीं गया। मंत्रों

संस्कृत संगणकीय भाषा?

संस्कृत ही संगणकीय भाषा आहे. असे संगणक युग राजीव गांधी यांनी भारतात सुरु केल्यापासून ते आजपर्यंत सतत संस्कृत भाषेचे अभिमानी प्रचार करत आहेत. यासाठी ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील दोष ठळकपणे दाखवतात. उदा. Knight, knife मधे k चा उच्चार होत नाही, वगैरे. इंग्रजी भाषेत केवळ पाच स्वर आहेत व त्या स्वरांचे उच्चार वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळे होतात. जसे Go गो  To टू वगैरे. पण केवळ एवढ्यापुरते त्यांचे समाधान होत नाही. म्हणून भारतीय भाषांमधे केवळ आणि केवळ एकमात्र संस्कृत हीच भाषा कशी संगणकीय आहे हे सांगत, अप्रत्यक्षपणे मराठी, कानडी, गुजराती, तेलुगू, मल्याळम, तामिळ, आसामी, हिंदी, बंगाली, उर्दू, उडिया, कोंकणी या व इतर भारतीय भाषा देखील कशा संगणकीय नाहीत, परिणामी संस्कृत पेक्षा कमी दर्जाच्या आहेत, हे सांगितले जाते. यासाठी पाणिनीच्या व्याकरणाचा आधार घेतला जातो.  म्हणजे पाणिनीने व्याकरणात वेलांटी, उकार वगैरेंचे लिखित व त्या लिखितावरुन उच्चार करण्याचे जे दंडक घातले आहेत, त्याचा आधार घेतला जातो व अशी मांडणी केली जाते की, लिखिताचा अर्थ बदलत नाही. उदा सरस्वती लिहिले की त्याचा अर्थ सरस्वती अ

बोधकथा : भगवंताचे अस्तित्व

*बोधकथा...*       *भगवंताचे अस्तित्व*               थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर." हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.                                     आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अ
तथाकथित पुरोगामी बुद्धिवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा, जर्मन लेखिका, मरिआ विर्थ यांचा मूळ इंग्रजी आणि अनुवादित मराठी लेख. Hindu Philosophy- Maria Wirth https://yeshwant.blog/2019/04/20/hindu-philosophy-maria-wirth/ मराठी अनुवाद👇🏻 *हिंदू तत्वज्ञान* बरीच वर्षे भारतात राहून सुद्धा येथील काही गोष्टींचे मला आकलन होऊ शकत नाही. उदा. भारतीय बहुसंख्येने हिंदू असून सुद्धा चांगले शिकले सवरलेले भारतीय, भारताचा उल्लेख हिंदुराष्ट्र असा केल्यावर संतप्त का होतात? भारत हा त्याच्या हिंदू संस्कृती आणि परंपरेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. भारताच्या या वैशिष्ट्यामुळेच पाश्चिमात्य लोक भारतात येत असतात. ही गोष्ट माहिती असूनसुद्धा अनेक भारतीयांचा भारताची हिंदुत्वाची परंपरा मान्य करण्यास का विरोध असतो? हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारा भारत हा धोकादायक आहे अशी प्रतिमा काही लोक का निर्माण करतात? त्यांना जास्त कळतं का? दोन कारणांसाठी मला हा दृष्टिकोन विचित्र वाटतो. १) ह्या शिकलेल्या भारतीयांना इतर देशांना मुस्लिम राष्ट्र अथवा ख्रिश्चन राष्ट्र असे म्हटलेलं चालते परंतु भारताला हिंदू राष्ट्र म्हटले
*विचार चांगला आहे वाचला तर कळेल.* 🙏🙏🙏 *एकदा राजाने प्रधानाला अचानक तीन प्रश्न विचारले.* *१) ईश्वर कुठे राहतो ?* *२) ईश्वर कसा मिळेल ?*               *आणि* *३) ईश्वर काय करतो ?*          *अचानक हे प्रश्न ऐकून प्रधान  गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.*           *प्रधान घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, प्रधान म्हणाला ''बेटा आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.*          *प्रधानाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन प्रधान दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. प्रधानाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.*          *प्रधान म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"*          *मुलाने विनंती केल

विदेशी झाडे का नकोत ?

विदेशी झाडे का नकोत ? - मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात आलेली  सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे ....  दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला .... आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो ....  पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .... अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ... या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झ