चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJ4Wm0Zm9rc_7g8OwyZ88wfXbHmM1w6YcdmmjKpOgiWv4Fz2Ir8jgweGHaUG0vhrtS2y8yaAGX0bL28KHw6-u1VoagxMwpEKOqYKdNiuYPvfX-cFbyWEl5dzk9A42Y37_1V73bvMOcT5Qj6e1XhyDnkjp0bn8cOwA-BLyZvfC9pNerJG-OjwPaUfTL4oM/w200-h200/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F.jpg)
चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..! म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! 🤔 मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते. एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..! मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!" तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती. टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...) अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली! ✍🏻 - डॉ. नरेंद्र दाभोळकर *या दाभोळकरांच्या बदनामीकारक पोस्टला उत्तर... – उत्तम जोगदंड.*