पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशी गायीचे महत्व

 देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख. भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे

मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?

इमेज
  *एका सोनाराचा दाबलेला इतिहास....* ब्राह्मणद्वेषापायी आपल्या शाळेत कोणीतरी फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असे शिकवले जाते आणि खरा इतिहास लपवला जातो. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन  गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रति

दिमाग की मोमबत्ती जलाव

 🕯दिमाग की मोमबत्ती जलाव🕯 "मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण ख्रिसमस साजरा करा असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. किती हा वैचारिक गोंधळ.🤥 मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे "फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते" किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात. मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच. मेणबत्तीमुळे खूप प्रदूषण होत

दिमाग की मेणबत्ती जलाव

*🕯दिमाग की मेणबत्ती जलाव🕯* *"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे* गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण *ख्रिसमस साजरा करा* असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. *किती हा वैचारिक गोंधळ.🤥* मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे *"फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते"* किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? *वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.* मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. *शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.* मेणबत्तीमुळे खू

मोदी कोण आहेत?

 .       *मोदी कोण आहेत ?* { अमेरिकन प्रसिद्ध वृत्तपत्र  न्यूयॉर्क टाइम्स मधील संपादक-लेखक जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद .}                 ====== या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे, कारण, त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी  एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर  त्याचा उपयोगही केला आहे.  यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो.  या व्यक्तीला ,भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे.  जर या व्यक्तीला थांबवले नाही,  तर भविष्यात असे होईल.. की  एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात  भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल .  तो एका विशिष्ट रणनीतीसह  मार्गक्रमण करीत आहे.. आणि  त्याची रणनीती त्याला काय करायचे आहे.. हे कोणालाही समजत नाही.  त्याच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे  एक खतरनाक राष्ट्रवादी देशभक्त लपलेला आहे.  तो जगातील सर्व देशांचा उपयोग  भारताच्या हितासाठी करीत आहे. अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध नष्ट करून , व्हिएतनामसारख्या त्यांच्या शत्रूंशी,  मैत्री करुन..  आशियातील वर्चस्व संपुष्टात आणेल आणि  आता मोदी चीनच्या विरोधात