पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्मा म्हणजे ऊर्जा वा चैतन्य नव्हे

*धर्मांध भक्त उवाच* - आत्मा ही एक कंसेप्ट आहे. मास आणि एनर्जी यासारखी! मास दिसतं पण एनर्जी दिसत नाही. म्हणून एनर्जी अस्तित्वात नाही असं तर नसतं ना! शरीरात असणार्‍या या एनर्जीला वा चैतन्यालाच आत्मा हे नाव दिलं आहे. as energy can neither be created nor be destroyed but it can be converted in another form.... हा जसा उर्जा अक्षय्यतेचा नियम आहे त्याचं हे चौर्‍यांशी लक्ष योनी रूपक आहे. *माझे उत्तर* - पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा म्हणजे चैतन्य नाही. कारण ऊर्जा ही निर्जीव भौतिक राशी आहे तर चैतन्य हा सजीवाचा अंगभूत गुणधर्म आहे. सबब ऊर्जा म्हणजे चैतन्य असे समजणे चुकीचे आहे. दुसरे असे की, ऊर्जा दिसत नसली तरी तिचे परिणाम दिसत असतातच ना? जसे की, उष्णता ऊर्जेने पदार्थ तापणे, विद्युत ऊर्जेने अनेक उपकरणे चालवणे, वाऱ्याच्या ऊर्जेने  हवामानात बदल होणे, नाक दाबले की गुदमरणे हा हवेचा परिणाम, रासायनिक ऊर्जेने अन्नाचे पचन होणे... अशी यादी खूप लांबवता येईल. तसा आत्म्याचा एखादा तरी परिणाम दाखवू शकाल काय? मग फक्त न दिसणे हा निकष कसा काय होऊ शकतो? वैज्ञानिक नियम चुकीच्या पद्धतीने वापरणे याला तर छद्मविज्ञान म्हण

एकादशी करने से कॅन्सर अच्छा होता है?

मूळ पोस्ट... हमारी संस्कृति में एकादशी को इतना अधिक महत्त्व क्यों दिया जाता है? शारीरक व आरोग्य सम्बंधी महत्व - 2016 में मेडिसिन में नोबेल पुरस्कार मिला है, जापानी सेल बॉयोलॉजिस्ट Dr. Yoshinori Ohsumi को। उन्हें autophagy के सिद्धांत के लिए यह पुरस्कार मिला है जो कैंसर की रोकथाम का अब तक का सबसे प्रभावी तरीका माना गया है। इस सिद्धांत के अनुसार अगर हम एक निश्चित अंतराल पर पूरे वर्ष में निराहार 20 से 24 दिन रहें है तो शरीर में कैंसर पनपने की संभावना शून्यवत हो जाती हैं। autophagy के अनुसार शरीर को उपवास की वजह से बाहरी किसी स्त्रोत से ऊर्जा नहीं मिल पाती तो ऊर्जा की प्राप्ति के लिए वो अपनी ही अनावश्यक कोशिकाओं का भक्षण कर लेता है। autophagy शब्द का अर्थ ''स्वयं को खाना'' हैं। इस प्रक्रिया में अगर कही कैंसर की कोशिका पनप चुकी हैं या पनपने वाली है तो उसे शरीर स्वयं ही नष्ट कर देता है। एकादशी अगर नियम पूर्वक की जाएं तो वो बिल्कुल इस पैटर्न पर ही बैठती हैं। साल में 24 एकादशी होती हैं और शुद्ध व्रत में तो निराहार ही रहा जाता हैं। Fact check रुकिए अभी ये संदेश समाप्त नहीं

प्राचीन भारतीय विज्ञान?

हल्ली सोशल मीडियातून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पसरवण्याचा एककलमी कार्यक्रमच काही लोकांनी हातात घेतला आहे. हे लोक सतत खोटी, अवैज्ञानिक, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती पसरवतात आणि त्याला विशेषकरून शिकले सवरलेले लोक बळी पडतात. त्यामुळे या खोटेपणाला उघडे करत राहणे हे एक कामच लागून राहिले आहे. आता आणखी एक लेख सोशल मीडियातून फिरत आहे. तो लेख खाली देत आहे. आणि त्या लेखातच कंसामध्ये प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत आहे . आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन )  (लेखाच्या शीर्षकातच खोटेपणा! वेद आणि प्राचीन ज्ञानाला संपूर्ण थोतांड कोणीच म्हणत नाही. त्यातील काही गोष्टी आजच्या काळात टिकत नाहीत, काही गोष्टी अवैज्ञानिक, काही गोष्टी विषमतावादी आहेत असे विवेकवादी लोकांचे म्हणणे आहे. प्राचीन ग्रंथांना ज्ञानाचा स्रोत मानणे, त्यानंच प्रमाण मानणे, त्यातच विज्ञान आहे असे मानणे चुकीचे आहे इतकेच आमचे म्हणणे आहे.) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक
नासाने चंद्रावर झेप घेण्यासाठी अनेक मोहीम केल्या त्यात अपोलोचा विशेष सहभाग होता. परंतु यशस्वी झालेली पहिली मोहीम survyeyor 1 ही आहे. जी दिनांक 30 मे 1966 रोजी घेण्यात आली. त्यादिवशी निर्जला एकदशी होती. नासाने असंख्य मोहिमा केल्या आहेत. त्यापैकी काही मोहिमा इथे मांडत आहेत. ज्या एकादशी दिवशी झाल्या आहेत. एकादशी दिवशी अनेक मोहिमा झाल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा शोध प्रत्येकाने घ्यावा.पण काही महत्त्वाच्या मोहिमा मांडत आहे. 11 जुलै 2011 - स्पेस शटल अटलांटीसा 14 एप्रिल 1981- स्पेस शटल कोलनबिया जे मानवविरहित होतं आणि 11 नोव्हेंबर 1982 ला सेम मोहीम मानवरहीत केली. 9 एप्रिल 1983- स्पेस शटल चॅलेंजर 5 सप्टेंबर 1984- स्पेस शटल डिस्कव्हरी 13 सप्टेंबर 1959 - सेकंड सोव्हिएत रॉकेट भारतीय पंचांग आणि वातावरण याचा खूप जवळचा संबंध आहे. हे खूपजणांना माहित नसेल. भरतीची वेळ पंचांगातल्या तिथीला ३/४ ने गुणून जो आकडा येतो त्याच्या आसपासच्या घड्याळाच्या वेळेला असते. हे माहित असेलच ! एकादशी आणि चतुर्थी या दोन तिथी पोर्णिमा आणि अमावस्ये पासून समान अंतरावर असतात. या तिथींच्या दिवशी चंद्र आणि सूर्य यांची

संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब ..!!

संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब ..!! दिवाली की रात को कांची कामकोटि पीठ के बेगुनाह शंकराचार्य जयेंद्र सरस्वती शंकराचार्य को सोनिया गांधी के कहने पर गृह मंत्री चिदंबरम के आदेश पर गिरफ्तार किया गया था । हत्याकांड की साजिश रचने के आरोप में दीपावली की रात में आंध्र प्रदेश से गिरफ्तार किया गया । तब पूरे देश में खूब हंगामा हुआ । कहा तो यह भी जाता है कि तत्कालीन राष्ट्रपति प्रणब मुखर्जी ने प्रधानमंत्री मनमोहन सिंह को कॉल भी किया था, और इस पर अपना विरोध प्रकट किया था । बाद में कोर्ट से कांची कामकोटि पीठ के शंकराचार्य जयेंद्र सरस्वती शंकराचार्य बाइज्जत बरी हुए थे ।और बेगुनाह साबित हुए थे । आज समय के चक्र ने पूरा चक्कर लगा कर  उसी चिदंबरम को गिरफ्तार होते देखा है, जिसने सत्ता के मद में चूर हो कर हिन्दूओं के सर्वोच्च धार्मिक सन्त को प्रताड़ित किया था । चिदंबरम और सोनिया को आज पता चला होगा कि  समय बहुत बलवान है l *संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब..!!* या पोस्टला उत्तर:  चिदम्बरम त्यांच्यावर लावलेल्या आरोपामुळे अटकेत आहेत. कायदा आपले काम करील. त्या विषयी सुख दुख नाही. पर
गणेशोत्सवाची बदनामी थांबवा ! - नित्यानंद भिसे मागील १-२ दशकांपासून गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, असा गैरसमज समाजमनावर बिंबवण्यात आला आहे. यासाठी गोबेल्स नीतीचा शिताफीने वापर करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या आधी तीन-चार महिने काही लोक अचानकपणे गणेश मूर्तीच्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आणतात. त्यानंतर या उत्सवावर टीकाटिप्पणी सुरू करतात. वाद-विवाद होतात, त्यातून उत्सवाची बदनामी सुरू होते. दरवर्षी गणेशोत्सवात हे नित्याचे बनले आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारे जलप्रदूषण होत असेल, तर त्याला आळा  घालणे आवश्यक आहे, परंतु त्याआधी ज्या कारणामुळे जलप्रदूषण होत असल्याचा दावा केला जात आहे, त्या कारणांची विज्ञानाच्या कसोटीवर पडताळणी होणे गरजेचे आहे. तेव्हाच योग्य काय आणि अयोग्य काय, हे उमजेल, त्याचा अभ्यास करून शासकीय पातळीवर धोरण ठरवणे आवश्यक आहे.असे झाले, तरच या उत्सवाची बिनबोभाटपणे होत  असलेली बदनामी थांबेल.    गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते, असा दावा सर्वातआधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला, त्यानंतर या समितीने गणेश मूर्तीद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ काही नवे पायंडे पा

आईन्स्टाईन व कलाम यांच्या नावे खपवलेली नास्तिक शिक्षकाची तर्कहीन कहाणी

*चला उत्तर देऊ या :* नास्तिक शिक्षकाची ही तर्क हीन कहाणी ओढूनताणून तयार केलेली दिसतेय. त्याची कारणे पुढील प्रमाणे: 1) ही कहाणी या आधी बर्‍याच कालावधी पासून अल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाच्या नावाने (आधी इंग्रजीत व नंतर त्याचे जसेच्या तसे मराठी, हिन्दी भाषांतर) प्रसारित करण्यात आली होती. ती अर्थातच खोटी होती हे आढळून आले. या कहाणीचा उल्लेख आइनस्टाइन च्या चरित्रात कुठेच आढळत नाही.  अधिक माहिती साठी पुढील लिंक वाचावी:  (http://www.snopes.com/religion/einstein.asp) आता तीच कहाणी आइनस्टाइन च्या जागी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव टाकून पुन्हा जशीच्या तशी प्रसारित करण्यात येत आहे. या वरून ही खोटी कहाणी नाव बदलून पुढे रेटून (खोटे बोल, पण रेटून बोल) प्रसारित करणार्‍यांचा ‘हेतु’ लक्षात येतो. आपल्या खोट्या कहाणी साठी अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान वैज्ञानिकास वेठीस धरायला खरे तर या कहाणीच्या लेखकास लाज वाटली पाहिजे. असो, तरीही या खोट्या कहाणीच्या पुढील भागाचा व त्यातील मुद्द्यांचा समाचार घेऊ या. 2) या कहाणीतील नास्तिक शिक्षक (पुढे त्यास प्रोफेसर असे ही म्हटले आहे. कॉपी सुद्धा नीट