पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात?

ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात माही आहे? आपले लहान मूल झोपलेले असतानाच त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात. सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष खेळण्याकडे जाते. ते आपल्या आई वडिलांना विचारतं :- "हे खेळणे कुणी आणले"? तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की, "रात्री येशू आले होते, त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले". त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत येशूला विसरत नाही. परंतु वारकऱ्यानो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं पोरासाठी घेऊन येऊ नका. *आणि एखाद्या यात्रेतून मुलांसाठी खेळणी आणलीत तर त्याला स्पष्ट सांगा की हे तुझ्यासाठी विकत आणलंय. बघा काय परिणाम होतो तर.* *त्याला कळेल की कुठलाच देव अशी खेळणी देत नसतो.* देवावरची त्याची श्रद्ध कमी होणार नाही.  *पण देवाच्या नावाने त्याची अशी मानसिक फसवणूक ही होणार नाही. तो अधिक विवेकी, बुद्धीवादी व कर्तृत्ववान बनेल. त्याची हौस मौज तो देवाकडे प्रार्थना करून नव्हे, तर स्वबळावर मेहनतीने पूर्ण करेल.* *त्या पोराची देवा धर्माच्या नावाने आयुष्यात कधीच फसगत होणार नाही. तो खरा श्र
🎅 *सांता बंता सगळ्या अंधश्रद्धा आहेत भाऊ.."* - *एवढं सांगायला अंनिस वाले ☠ दरवर्षी कसे काय विसरत असतील बुवा? 🤔याची फक्त आठवण करून द्यायची होती.* 🤩 बाकी काही नाही.. ~~~~~~ याला उत्तर अंनिस शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करते. सांता बंता ही अंधश्रद्धा आहे हे सर्व ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. कारण त्यांना तेवढी अक्कल आहे.  सांता बंता या अंधश्रद्धेने कुणाचे शोषण होत असल्याचे आढळल्यास व प्रकरण पुराव्यासह अंनिस कडे आणल्यास,  अंनिस त्यावर नक्कीच कारवाई करणार! उद्या संताक्लाॅज प्रमाणेच आमच्याकडे येणारे गुरूजी भेटवस्तु का देत नाहीत? उलट शिधा व दक्षिणा का घेऊन जातात? असा प्रश्न जनतेला पडल्यास काय करावे हे हि सांगा. फक्त ‘आपले ठेवावे झाकून, दुसर्‍यांचे पहावे वाकून’ ही वृत्ती कुजकट कॉमेंट करणार्‍यांनी सोडावी! बाकी काही नाही..
'हिंदू सण आणि स्वघोषित लिबरलांचे अरण्यरुदन' या शेफाली वैद्य यांच्या व्हायरल होत असलेल्या लेखाला उत्तर. उत्तर त्यांच्याच लेखामध्ये कंसात दिले आहे. खाली आहे त्यांचा व्हायरल होत असलेला लेख जसाच्या तसा आणि त्याला उत्तर कंसामध्ये. एक काळ असा होता जेव्हा वर्षभराचे हिंदू सण कुठल्या दिवशी येतात हे बघण्यासाठी मला  कालनिर्णय विकत घ्यावं लागायचं. पण सोशल मीडियावर सध्या स्वघोषित लिबरलांचा इतका सुळसुळाट झालाय की हल्ली मला ट्विटर आणि फेसबुकवरून सगळं पंचांग समजतं. 'सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पाणी वाचवा' हा संदेश त्याच त्या भेगा पडलेल्या मातीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांवर हात ठेवून आभाळ न्याहाळणाऱ्या शेतकऱ्याच्या श्वेतशाम चित्रसकट जिकडे तिकडे  फिरायला लागला की समजावं, 'अरे वा, होळी महिन्यावर आली वाटतं'. मागे एका इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या पत्रकार जोडप्यामधल्या पतीने, 'ह्या वर्षी कोरडीच होळी खेळ हो, पाण्याचा किती दुष्काळ आहे' वगैरे टाहो ट्विटरवरून फोडला होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या दोन-तीन दिवसच आधी त्याच्या बायकोने 'किती गरमी आहे ह्या वर्षी, पण माझ्या मोठ्
*सांताक्लाँज आणि 31 डिसेंबर विषयी  अंनिसची भूमिका* ( *"चला उत्तर देऊया" टीम* ) 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 1) प्रश्न : सांताक्लाँजने आज पर्यंत कोणाला गिफ्ट दिलय? तुम्ही सांताक्लाँजला प्रत्यक्षात बघितलय? अंधश्रध्दा र्निमूलनवाले ख्रिसमस वेळी प्रदर्शन करणार का ? का फक्त हिंदु धर्मातच लुडबुड करता येते ? का फक्त हिंदु धर्मातच अंधश्रद्धा दिसतात ? उत्तर : सांताक्लाँज हा कोणी दैवी पुरुष नसून घरातील कोणीतरी एक व्यक्ति सांताक्लाँज बनून भेटवस्तू देतो, हे जगातील समस्त ख्रिस्ती बांधव (भारतातील 2 टक्के ख्रिस्ती व अन्य धर्मीय सुद्धा) जाणतात. पण असा प्रश्न विचारणाऱ्या विद्वानाला एवढे सुद्धा माहित असू नये ? कदाचित या अज्ञानातूनच  हा प्रश्न विचारला गेला असावा. सांताक्लाँज हिंदू (80 टक्के) मधील भोंदू लोकांसारखी भोंदुगिरी, करणी, कालसर्प योग, राशिभविष्य  वगैरे करून लोकांना लुटत नाही, शुभ-अशुभाची भीती घालून बायकांचे लैंगिक शोषण करीत नाही. अशी सांताक्लाँजची केस असल्यास माहिती द्या. अंनिस त्यावर लक्ष केन्द्रित करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करेल. *हिंदुंमधील पुरोहित, भगत, बाबा-बुवा ह्

स्वप्नातील सांता

आज भल्या पहाटे,गाढ स्वप्नाळू झोपेत होतो..... लांबून एक मनुष्यवजा आकृती माझ्याकडे येताना पुसटशी दिसु लागली.... लाल रंगाचा ठिपका आकार घेत घेत मोठा झाला....... तो सांताक्लॉज होता... मला म्हणाला, "वेक अप माय डिअर चाईल्ड, आय ह्याव ब्रॉट मेनी गिफ्ट्स अँड केक्स, आइस्क्रीम्स, चॉकलेट्स फॉर यु"... मी :(मराठीत) मला भेटवस्तु आणि खाऊ का देतोयस? आपली काय ओळख? सांता:   (थोडा विचार करुन इंग्रजीत)...'जीसस लव्हस् यु माय चाईल्ड, ही सेंट मी हिअर फॉर यु'... 'हि केअर्स यु',.. हि इज व्हेरी काइन्ड' मी: "बरं बरं असेल ब्वा तो जीसस मामा दयाळु"... "मग मला आवडेल ती खेळणी देशील?"... सांता: (मी भुललोय हे बघून आनंदाने मराठीत)..हो हो का नाही? सांग तुला कुठली खेळणी हवी आहे.... मी: मला ना आमच्या शाखेत असतो ना तसा छानसा मजबूत 'दंड' (काठी) दे, ज्याने मी दंडप्रहार करत असतो आणि शाखेतील खेळ खेळत असतो... सांता:(कपाळावर आठ्या आणून)...."बाळा, माझ्याकडे दंड नाहीये," तु दुसरे काही माग, मी देईल".. मी: बरं खेळणी जाऊदे, मला पुस्तक वाचायला

म्हणे मेणबत्या करतात फटाक्याहून जास्त प्रदूषण!

*🕯दिमाग की मेणबत्ती जलाव🕯* *"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे* गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण *ख्रिसमस साजरा करा* असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. *किती हा वैचारिक गोंधळ.🤥* मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे *"फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते"* किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? *वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.* मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. *शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.* मेणबत्तीमुळे खू
🤔खरच विचार करायला लावनारी पोस्ट.    खरी अंधश्रद्धा कोणती ?😳 अंधश्रद्धा निर्मूलन 📣।।होय निर्भीडच।।📣 फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले शिवरायांनी संत तुकारामाना मानले, संत तुकाराम महाराज यानी विठ्ठलपांडुरंगाला मानले, पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी, समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. ! माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का? --अन्नदान होते --दवाखाना चालतो --शिक्षण संस्था चालते --परिसराचा विकास होतो आणि हो-- -देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -! -- मुर्तीकार -- फुलझाडे लावणारा शेतकरी -- फुले विकणारा माळी -- बेल आणणारा मजूर -- बेल विकणारा गुरव -- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार -- हॉटेल चालक -- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक -- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर हे सर्वजण काही भटजी नसतात हो या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो ! म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी-! दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -! दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी "पूजा करा पूजा

शस्त्रपूजन

शस्त्रपूजन शास्त्रोक्तच हवे ! संपादकीय देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये ‘राफेल’या लढाऊ विमानाचे पूजन करतांना विमानाच्या चाकांपुढे लिंबू ठेवले. पूजन करतांना लिंबू ठेवल्याने त्याचा परिणाम भारतातील काँग्रेस पक्षासह धर्मनिरपेक्ष, तथाकथित पुरोगामी, हिंदु धर्मविरोधी आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर तितकाच परिणामकारक झाला. पूजनातील लिंबाच्या शक्तीचा परिणाम एवढा होता की, वर उल्लेखलेल्या सर्वांनाच त्याचा पोटशूळ उठला. त्यातून दिवसभर सर्वांनी त्यावर स्वतःची नास्तिक आणि पुरोगामी मते प्रसारमाध्यमे अन् सामाजिक माध्यमे यांतून व्यक्त करण्यास प्रारंभ केला. या सर्वांतून देशातील जनतेच्या पुन्हा लक्षात आले की, आस्तिक कोण आहेत आणि हिंदु धर्मातील परंपरांना विरोध करणारे कोण आहेत ? खरेतर संरक्षणमंत्र्यांनी लढाऊ विमानाचे विधीवत् पूजन केले, त्यासाठी त्यांचे आणि केंद्रातील भाजप सरकारचे अभिनंदन ! काँग्रेसवाल्यांना पोटशूळ का ? पूजेत लिंबू ठेवल्यामुळे काँग्रेसने या प्रकाराला ‘तमाशा’ आणि ‘ड्रामा’, पुरो(अधो)गाम्यांनी त्याला ‘अंधश्रद्धा’ म्हटले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामीपणा यांचा डांगोरा पिटणारे,
इमेज
हे परम ईश्वरा... कुठे असशील खरोखर तर, आणि हे स्वगत, अनामिक अज्ञात लहरींद्वारे जर पोचत असेल तुझ्यापर्यंत, तर काही मागायचं आहे रे तुला.. छोट्या छोट्या लेकरांना पोटभर खायला मिळू दे रे सर्वांच्याच..कुपोषणानं हाल हाल होऊन मरण्याइतकी चूक तरी काय असते त्यांची? लहान लहानग्यांना कोणीही ओरबाडून ओचकरून लचके तोडून फेकू देऊ नये रे, या साठी कर ना काहीतरी..कर ना त्यांच्या वासनेचं रूपांतर ममतेत.. सगळे श्वास,आभास,फुलांच्या फुलण्यापासून ते ग्रहताऱ्यांचं भ्रमण ही तूच नियंत्रित करतोस ना? मग  पोटाच्या टीचभर खळग्यासाठी वेश्या बनून एका रात्रीत दहा जणांना अंगावर घेण्याचं दुःख एकाही स्त्री वर येऊ नये यासाठी काही करता येतंय का बघ.. तू कर्ता करविता आहेस ना? मग सगळं शोषणही तूच घडवून आणतोस असं आम्ही समजायचं का? मुलगा हवाच म्हणून एकामागून एक मुली जन्माला घालत राहून एखादया बाळंतपणात चुपचाप मरून  जाणाऱ्या बायका तुझ्यासारख्या विघहर्त्याला आयुष्यभर पूजेत आलेल्या असतात रे,एकही उपवास सोडत नाहीत बापूडया. तुझ्या सर्वशक्तिमान स्वरूपाचं दर्शन घडवून तू आता हे जग सावरायलाच हवंस.. केवढे ते अणुबॉम्ब आहेत

आत्मा म्हणजे ऊर्जा वा चैतन्य नव्हे

*धर्मांध भक्त उवाच* - आत्मा ही एक कंसेप्ट आहे. मास आणि एनर्जी यासारखी! मास दिसतं पण एनर्जी दिसत नाही. म्हणून एनर्जी अस्तित्वात नाही असं तर नसतं ना! शरीरात असणार्‍या या एनर्जीला वा चैतन्यालाच आत्मा हे नाव दिलं आहे. as energy can neither be created nor be destroyed but it can be converted in another form.... हा जसा उर्जा अक्षय्यतेचा नियम आहे त्याचं हे चौर्‍यांशी लक्ष योनी रूपक आहे. *माझे उत्तर* - पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा म्हणजे चैतन्य नाही. कारण ऊर्जा ही निर्जीव भौतिक राशी आहे तर चैतन्य हा सजीवाचा अंगभूत गुणधर्म आहे. सबब ऊर्जा म्हणजे चैतन्य असे समजणे चुकीचे आहे. दुसरे असे की, ऊर्जा दिसत नसली तरी तिचे परिणाम दिसत असतातच ना? जसे की, उष्णता ऊर्जेने पदार्थ तापणे, विद्युत ऊर्जेने अनेक उपकरणे चालवणे, वाऱ्याच्या ऊर्जेने  हवामानात बदल होणे, नाक दाबले की गुदमरणे हा हवेचा परिणाम, रासायनिक ऊर्जेने अन्नाचे पचन होणे... अशी यादी खूप लांबवता येईल. तसा आत्म्याचा एखादा तरी परिणाम दाखवू शकाल काय? मग फक्त न दिसणे हा निकष कसा काय होऊ शकतो? वैज्ञानिक नियम चुकीच्या पद्धतीने वापरणे याला तर छद्मविज्ञान म्हण

एकादशी करने से कॅन्सर अच्छा होता है?

मूळ पोस्ट... हमारी संस्कृति में एकादशी को इतना अधिक महत्त्व क्यों दिया जाता है? शारीरक व आरोग्य सम्बंधी महत्व - 2016 में मेडिसिन में नोबेल पुरस्कार मिला है, जापानी सेल बॉयोलॉजिस्ट Dr. Yoshinori Ohsumi को। उन्हें autophagy के सिद्धांत के लिए यह पुरस्कार मिला है जो कैंसर की रोकथाम का अब तक का सबसे प्रभावी तरीका माना गया है। इस सिद्धांत के अनुसार अगर हम एक निश्चित अंतराल पर पूरे वर्ष में निराहार 20 से 24 दिन रहें है तो शरीर में कैंसर पनपने की संभावना शून्यवत हो जाती हैं। autophagy के अनुसार शरीर को उपवास की वजह से बाहरी किसी स्त्रोत से ऊर्जा नहीं मिल पाती तो ऊर्जा की प्राप्ति के लिए वो अपनी ही अनावश्यक कोशिकाओं का भक्षण कर लेता है। autophagy शब्द का अर्थ ''स्वयं को खाना'' हैं। इस प्रक्रिया में अगर कही कैंसर की कोशिका पनप चुकी हैं या पनपने वाली है तो उसे शरीर स्वयं ही नष्ट कर देता है। एकादशी अगर नियम पूर्वक की जाएं तो वो बिल्कुल इस पैटर्न पर ही बैठती हैं। साल में 24 एकादशी होती हैं और शुद्ध व्रत में तो निराहार ही रहा जाता हैं। Fact check रुकिए अभी ये संदेश समाप्त नहीं

प्राचीन भारतीय विज्ञान?

हल्ली सोशल मीडियातून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पसरवण्याचा एककलमी कार्यक्रमच काही लोकांनी हातात घेतला आहे. हे लोक सतत खोटी, अवैज्ञानिक, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती पसरवतात आणि त्याला विशेषकरून शिकले सवरलेले लोक बळी पडतात. त्यामुळे या खोटेपणाला उघडे करत राहणे हे एक कामच लागून राहिले आहे. आता आणखी एक लेख सोशल मीडियातून फिरत आहे. तो लेख खाली देत आहे. आणि त्या लेखातच कंसामध्ये प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत आहे . आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन )  (लेखाच्या शीर्षकातच खोटेपणा! वेद आणि प्राचीन ज्ञानाला संपूर्ण थोतांड कोणीच म्हणत नाही. त्यातील काही गोष्टी आजच्या काळात टिकत नाहीत, काही गोष्टी अवैज्ञानिक, काही गोष्टी विषमतावादी आहेत असे विवेकवादी लोकांचे म्हणणे आहे. प्राचीन ग्रंथांना ज्ञानाचा स्रोत मानणे, त्यानंच प्रमाण मानणे, त्यातच विज्ञान आहे असे मानणे चुकीचे आहे इतकेच आमचे म्हणणे आहे.) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक
नासाने चंद्रावर झेप घेण्यासाठी अनेक मोहीम केल्या त्यात अपोलोचा विशेष सहभाग होता. परंतु यशस्वी झालेली पहिली मोहीम survyeyor 1 ही आहे. जी दिनांक 30 मे 1966 रोजी घेण्यात आली. त्यादिवशी निर्जला एकदशी होती. नासाने असंख्य मोहिमा केल्या आहेत. त्यापैकी काही मोहिमा इथे मांडत आहेत. ज्या एकादशी दिवशी झाल्या आहेत. एकादशी दिवशी अनेक मोहिमा झाल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा शोध प्रत्येकाने घ्यावा.पण काही महत्त्वाच्या मोहिमा मांडत आहे. 11 जुलै 2011 - स्पेस शटल अटलांटीसा 14 एप्रिल 1981- स्पेस शटल कोलनबिया जे मानवविरहित होतं आणि 11 नोव्हेंबर 1982 ला सेम मोहीम मानवरहीत केली. 9 एप्रिल 1983- स्पेस शटल चॅलेंजर 5 सप्टेंबर 1984- स्पेस शटल डिस्कव्हरी 13 सप्टेंबर 1959 - सेकंड सोव्हिएत रॉकेट भारतीय पंचांग आणि वातावरण याचा खूप जवळचा संबंध आहे. हे खूपजणांना माहित नसेल. भरतीची वेळ पंचांगातल्या तिथीला ३/४ ने गुणून जो आकडा येतो त्याच्या आसपासच्या घड्याळाच्या वेळेला असते. हे माहित असेलच ! एकादशी आणि चतुर्थी या दोन तिथी पोर्णिमा आणि अमावस्ये पासून समान अंतरावर असतात. या तिथींच्या दिवशी चंद्र आणि सूर्य यांची