पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*विज्ञान हमें कहां से कहां ले आया* *पहले :-* वो कुँए का मैला कुचला पानी पीकर भी 100 वर्ष जी लेते थे *अब :-* RO का शुद्ध पानी पीकर 40 वर्ष में बुढ़े हो रहे हैं *पहले :-* वो घानी का मैला सा तेल खाके बुढ़ापे में भी मेहनत कर लेते थे। *अब :-* हम डबल-ट्रिपल फ़िल्टर तेल खा कर जवानी में भी हाँफ जाते हैं *पहले :-* वो डले वाला नमक खाके बीमार ना पड़ते थे। *अब :-* हम आयोडीन युक्त खाके हाई-लो बीपी लिये पड़े हैं *पहले :-* वो नीम-बबूल कोयला नमक से दाँत चमकाते थे और 80 वर्ष तक भी चबा चबा के खाते थे *अब :-* कॉलगेट सुरक्षा वाले रोज डेंटिस्ट के चक्कर लगाते हैं *पहले :-* वो नाड़ी पकड़ कर रोग बता देते थे *अब :-* आज जाँचे कराने पर भी रोग नहीं जान पाते हैं *पहले :-* वो 7-8 बच्चे जन्मने वाली माँ 80 वर्ष की अवस्था में भी खेत का काम करती थी। *अब :-* पहले महीने से डॉक्टर की देख-रेख में रहते हैं | फिर भी बच्चे पेट फाड़ कर जन्मते हैं *पहले :-* काले गुड़ की मिठाइयां ठोक-ठोक के खा जाते थे *अब :-* खाने से पहले ही शुगर की बीमारी हो जाती है *पहले :-* बुजुर्गों के भी घुटने नहीं दुखते थे *अब :-* जवान भी

Don’t be Apologetic about Diwali - Enjoy it

Don’t be Apologetic about Diwali - Enjoy it In my city of Bengaluru alone - 4 lakhs Animals are Killed on Eid which includes 10000 Large animals like Cattle and Camels It generates 300 tonnes of animal waste which is just buried in pits near Kogilu on the city outskirts For 14 lakh Muslims in Bengaluru - 4 lakh Animals killed Even if one Animal weighs 10 kg then can an average person eat 3 kg meat on single day ? And mind you this includes kids and infants also So most of the meat goes waste though people might claim we give it to poor If you conflate this number to whole of India then imagine the number of Animals killed on the single day ? For 200 millon it must be at least 20 millon Animals And 200 millon kgs of Meat and staggering 8 billon kgs of Green House gases or Carbon dioxide and we are not even calculating the lakhs of tonnes of bio waste generated And now conflate this number to the whole world It is 200 millon Animals 80 billon kgs of CO2 Now let us come t
इमेज
लग्नात ‘फक्त’ तांदूळ वापरतात हे साफ खोटे आहे. मराठवाड्यात ज्वारी वापरतात, तांदूळ नव्हे. अक्षता हा शब्द अ आणि क्षत या पासून बनलेला आहे. लग्नात एकदल पदार्थ वापरतात. द्विदल (चणे, तूर, मूग, उडीद, मसूर, मटकी, हुलगे) पदार्थांचे आत दोन तुकडे (म्हणजे डाळ, दल) असतात म्हणजे ते क्षत असतात (म्हणजे मूग क्षत होऊन त्याची डाळ बनते), म्हणून ते वापरत नाहीत. तांदूळ ज्वारी हे अ क्षत या प्रकारात मोडतात. हा आतून कीडीचा शोध कुणी लावला? कुठलाही किडा किंवा जीव बाहेरूनच आत शिरतो ना? तांदूळाचे रोप दुसरीकडे लावतात हे खरे. पण ज्वारीचे तसे अजिबात नाही. मग मराठवड्यातील लग्नाचे काय? आणि ‘समजा’ तांदूळ आतून किडतो आणि एकीकडे पेरून दुसरीकडे वाढवला जातो, मग त्याचा नवरा नवरी किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यावर शारीरिक, मानसिक असा काय परिणाम होणार? आणि किती जणांनी टाकलेले हे तांदूळ उर्फ अक्षता वर वधू दोघांपर्यंत पोहोचतात. गेल्या चार पाच वर्षांपासून एका विशिष्ट प्रवृत्तीच्या बुद्धीला नुसता बहर आलाय. त्यातून अशा काही भन्नाट आयडिया प्रसवल्या आहेत. त्यातीलच ही एक.