पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*“डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे?* *या पोस्टला उत्तर:* देव किंवा भगवंत किंवा गॉड किंवा अल्ला यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, कोणत्या देवावर ठेवावा, की विश्वास ठेऊच नये *हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.* कारण, श्रद्धेचा, विश्वासाचा (Faith) अधिकार संविधांनानेच आपल्याला दिला आहे. परंतु वरील पोस्ट प्रमाणे श्रद्धा ‘लादण्याचा’ प्रयत्न, तो ही अत्यंत चुकीच्या, अतार्किक, अवैज्ञानिक  गृहितकांवर, केल्यास त्याची चिकित्सा होणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार पुढीलप्रमाणे विश्लेषण करीत आहे. 1) मुळात व्हायरस आणि भगवंत/देव यांची तुलना करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणीही समजदार भक्त देवाला व्हायरसच्या रांगेत बसवणार नाही. 2) व्हायरस डोळ्याला दिसत नसला तरी सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतो. म्हणजेच त्याचे फिजिकल अस्तित्व सिद्ध झालेले आहे. त्यामुळे व्हायरस असणे/नसणे हा मुद्दा विज्ञानाने सप्रमाण सिद्धा केलेला आहे. 3) देवाचे अस्तित्व ज्ञानेंद्रिये किंवा वैज्ञानिक साधनांनी
मीडियावाले ज्यांचा श्रेष्ठ समाज सेवक किंवा विवेकवादी किंवा विचारवंत म्हणून उल्लेख करत असतात ते कुमार सप्तर्षि, शाम मानव, हमिदभाय दाभोळकर, तृप्ति देसाई, तिस्ता सेटलवाड, अमर्त्य सेन, अरूंधती राॕय करोंनाच्या यद्धात कुठलीच आघाडी  सांभाळताना दिसत नाहीत. निदान करोंनाचा कहर चालू असताना मशिदीत गोळा होऊ नका, नमाज पढून करोंना जात नाही एवढी तरी अंधश्रद्धा दूर करताना दिसत नाहीत. सगळ्या देवळात जाऊन अमका हक्क - तमक्या  हक्काच्या नावाखाली धुडगूस घालत असतात तेही डोंगरी भागात किंवा मालेगावात जाऊन रस्त्यावर जमू नका, गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा असे सांगायला दिसत नाहीत. सगळेच काम  सरकारी पातळीवर चालू आहे किंवा  एखादी संघटना! बाकी सगळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारीच सांभाळताहेत. सध्याच्या दिवसात उणी दुणी काढायची वेळ नाही, पण तमाम शाहू फुले आंबेडकर भक्त, डावे बाराही महीने हिंदूंच्या चुका शोधून शोधून दाखवण्यात मश्गुल असतात ते सगळे दिवाभिता सारखे  लपून बसलेत. यांच्या सेवादल, युवक बिरादरी सारख्या  छान छान संघटना / कार्यकर्ते आहेत त्यांना सामाजिक भान असावे अशी अपेक्षा होती. एरवीच्या १२ महिन्यात उधळलेला उत
शेवटी देवच मदतीला धावुन आला शिर्डी संस्था 51 करोड सिद्धिविनायक संस्था 5 कोटी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट 200    कोटी माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट 7 करोड श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा 1 करोड महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान 11 लाख श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख जिनमाता मंदिर राजस्थान 5 लाख अजूनही कित्येक मंदिरे लॉक डाऊनच्या काळात सरकारला आर्थिक बोजा उचलावा लागू नये आणि गरिबांना दोनवेळा पोटभर खायला मिळावं यासाठी झटत आहेत.. स्वामी नारायण मंदिरे बंद आहेत, पण रोजच्या रोज गरिबांना अन्नदान सुरूच आहेत.. देव पळून गेला, संकटाच्या काळात देव मदतीला येत नाहीत, मंदिरात दान करू नका म्हणणाऱ्या लोकांना, मंदिरात भाविक आपापल्या कमाईतून सर्व खर्च भागवून, सर्व कर भरून पुन्हा मंदिरात दान करतात.. मंदिर देखील आलेल्या पैशावर कर भरून उर्वरित पैशाचा विनियोग भाविकांच्या सुखसोयीसाठी करतातच, वर जेव्हा देशावर संकट येते, तेव्हाही मदतीला पुढं येतात.. अशावेळेस लोकांना धीर देण्याचं सोडून, आपल्याला काय करता येईल हे बघून त्यादृष्टीने मदत करायची सोडून घरातच बसून देवांच
स्वत:ला तथाकथित अतिव विज्ञानवादी नास्तिक म्हणवून घेणारे तर सगळ्यात मोठे स्वार्थी लोकं असतात. विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचं नाही आणि दोष देवाला  द्यायचा ज्याला ही लोकं मानत नाहीत. *"दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी मंदिराचे दरवाजे लावून घेतले, पोलीस, हॉस्पिटल, डॉक्टर हेच खरे देव आहेत" ह्या आशयाचा मेसेज फिरतोय.* *कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत !* *मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?* देवाने सांगितलं नव्हत विज्ञान वाद्यांना जगाचा संहार करणारे जेनेटिकली मॉडिफाईड विषाणु जैविक युद्धासाठी बनवायला... देवानी अजिबात नाही सांगितले डुक्कर खा,कुत्री,मांजर,किडे मकोडे ,वटवाघूळ खा,  देवाने सांगितलं नव्हत मांसाहार करा,  देवाने सांगितलं नव्हत प्रदुषण करा, निसर्गाच वाट्टेल तस दोहन करायला, देवाने सांगितलं नव्हत निसर्गाचा नाश करा आणि स्वतःचा विकास करा. 1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे? तर काही नाही.👎 औषधच उपलब्ध नाही म्हणून 1000
*नास्तिकांना चपराक देणारे कोरोनाचे वास्तव....!*  👏🏻👏🏻👏🏻👏🏻  *कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत !* *मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?* 1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही. औषधच उपलब्ध नाही म्हणून 6000 हुन अधिक बळी गेले, त्याला विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना ! 2. आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते. 3. कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे. 4. कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही ! बंद तर.. विमाने, मॉल, शाळा, सरकारी कार्यालय आदि विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ? 4. तशीही मंदिरे सुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते
*चुंबन, आलिंगन फार दूर राहिलं, हस्तांदोलन सुध्दा आमच्या संस्कृतीत वर्ज आहे. एका ताटात जेवणं, एकमेकांचे उष्टं खाणं, हेही हिन्दू संस्कृतीत मान्य नाही. शैशव संपलं की मुलं सुध्दाआई-वडलांचंही उष्टं खात नव्हते, आजही जुन्या घरांमध्ये हा नियम पाळला जातो. जेवताना अन्न मधोमध घेऊन , ज्यानं त्यानं लागेल तसे आपल्या हातानं वाढून घेणं असंस्कृत मानलं गेलंय. याला उष्टेटाळ वा उष्टा विटाळ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. बाहेर जाऊन आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवूनच घरात यावे असा दंडक आजही अनेक हिंदू घरात आहे, आणि पाळलाही जातो. सकाळी झोपेतून उठल्यावर स्नान झाल्याशिवाय चुलीला (आता गॅस) स्पर्शही करायला परवानगी नाही. काय खावं किंवा खाऊ नये, कधी खावं, कशा सोबत काय खावं, खाताना कसं बसावं, या सगळ्यांचा अतिशय बारकाईने, सखोल अभ्यास झाला आहे.  असो . अशा शेकडो गोष्टी सांगता येतील. पण आम्ही इंग्रजांच्या गोऱ्या कातडीनं एवढे प्रभावित झालो की आम्हाला पाश्र्चात्य संस्कृतीचं प्रचंड आकर्षण वाटायला लागलंय. ते जे काय करतात, वागतात त्याचंच अनुकरण करायला लागलोय. वरील नियमांचं, त्यांचं महत्त्व समजून, श्रध्देनं पालन करणाऱ्यांची कुचेष

व्हायरस दिसत नाही तसाच देव सुद्धा दिसत नाही म्हणून देवावर विश्वास ठेवा?

*“डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे?* *या पोस्टला उत्तर...*  देव किंवा भगवंत किंवा गॉड किंवा अल्ला यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, कोणत्या देवावर ठेवावा, की विश्वास ठेऊच नये *हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.* कारण, श्रद्धेचा, विश्वासाचा (Faith) अधिकार संविधांनानेच आपल्याला दिला आहे. परंतु वरील पोस्ट प्रमाणे श्रद्धा ‘लादण्याचा’ प्रयत्न, तो ही अत्यंत चुकीच्या, अतार्किक, अवैज्ञानिक  गृहितकांवर, केल्यास त्याची चिकित्सा होणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार पुढीलप्रमाणे विश्लेषण करीत आहे.  1) मुळात व्हायरस आणि भगवंत/देव यांची तुलना करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणीही समजदार भक्त देवाला व्हायरसच्या रांगेत बसवणार नाही.  2) व्हायरस डोळ्याला दिसत नसला तरी सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतो. म्हणजेच त्याचे फिजिकल अस्तित्व सिद्ध झालेले आहे. त्यामुळे व्हायरस असणे/नसणे हा मुद्दा विज्ञानाने सप्रमाण सिद्धा केलेला आहे. 3) देवाचे अस्तित्व ज्ञानेंद्रिये किंवा वैज्ञानिक साधनांनी अजूनही सि